AIMIM चे खासदार ईम्तियाज जलील यांनी औरंगाबादहून शिर्डीला जाणाऱ्या रस्त्याचा मुद्दा उपस्थित केला. त्या रस्त्याची चाळण झाली आहे. आपल्या अंदाजमध्ये त्यांनी या रस्त्याची अवस्था व्यक्त केली तर सुप्रिया सुळे यांनी आळंदीच्या एका रस्त्याचा उल्लेख केला. विरोधी बाकांवर बसालयला भाग पाडल्यामुळे शिवसेनेचे खासदार चवताळले आहेत. आता प्रत्येक मुद्यावर त्यांनी सरकारवर टीका करायला सुरूवात केली आहे. काल अरविंद सावंत यांनी नाणार प्रकल्पावर टीका केली. आज सिंधुदूर्ग - रत्नागिरी मतदारसंघातले खासदार विनायक राऊत यांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांमधे मिळणाऱ्या खाद्य पदार्थांच्या दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. अशाच राजकीय घडामोदींसाठी पहा Lokmat Bulletin-<br /><br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />#LokmatNews #ImtiyazJaleel #sanjayraut #arvindsawant #vinayakraut #ravishankarprasad<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019